साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

  • Home
  • India
  • Mumbai
  • साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, Public relations agency, मुंबई, भारत, Mumbai.

खूप झाले राजकारण खूप झाले समाज सेवा आता फक्त अधिकारी घडवा सुशिक्षित समाज बनवा
मिशन IAS IPS JUDGE DOCTOR अधिकारी घडवा सुशिक्षित समाज बनवा
डॉ अण्णा भाऊ साठे प्रशासकीय सेवा महाविद्यालय कॉलेज अमरावती ला सपोर्ट करा 9421763363

महत्त्वाची सूचना  मातंग समाजातील असल्यास खालील एका विज्ञान महाविद्यालय वर खालील पदे भरणे आहे , प्राचार्य  1 शिक्षण  P.hd...
04/12/2024

महत्त्वाची सूचना मातंग समाजातील असल्यास
खालील एका विज्ञान महाविद्यालय वर खालील पदे भरणे आहे
, प्राचार्य 1
शिक्षण P.hd , 11 वर्ष शिकवन्याचा अनुभव
प्राध्यापक 3 , पोस्ट MSC बायो, फिजिक्स, कॉम्पुटर सायन्स , केमेस्ट्री, P.hd इत्यादी
क्लार्क 1 पदवीधर
1 लॅबोरेटरी असिस्टंट
संपर्क साधावा दिलीप तायडे 942176363
#मातंग मातंग वधुवर सुचक व सहकार्य ग्रुप मातंग गाठी वधू-वर जोडीदार मातंग वधु -वर सूचक मंडळ, खालप मातंग समाज, जालना मातंग वधू वर सूचक स्थळ मातंग जागरूकता प्रबोधन संघ (जय लहुजी...�) गायत्री MATANG VADHU VAR MELAVA Group Matang Vadhu Var Suchak Mandal Matang Samaj SURAT साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार मंच साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य, विचार आणि परिवर्तन अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद,महाराष्ट्र राज्य अण्णा भाऊ साठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकशाहिर अण्णा भाऊ साठे मित्र मंडळ बेँबळी अण्णा भाऊ साठे विचार मंच नाशिक

आलासी हाती को पूछ भारी
14/04/2024

आलासी हाती को पूछ भारी

14/04/2024

अमरावती लोकसभा मतदार संघातून मातंग समाजातील ढाण्या वाघ उभा आहे पण काही पैसे साठी विष्णू भाऊ चे कार्यकर्ते बकरी सोबत आहे त्या कडपात आपले बक्रे आहेत कॉम्पुटर मधून डिलीट करा आपली अस्मिता अस्तित्व निर्माण करण्याची शेवट ची सुवर्ण संधी

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Babasaheb Dhakne, Khandu Waghmare, Ramesh Dadarao Gade Ga...
13/04/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Babasaheb Dhakne, Khandu Waghmare, Ramesh Dadarao Gade Gade, संतोष खरात, Babasaheb Awchar Babasaheb, Vishnu Ghule, येडू घाडगे, Waydande Arjun

केअर एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर द्वारा जागतिक महिला दिना निमित्त जाहीर सत्कार व फ्री हेल्थ कॅम्प दिनांक 16 मार्च ...
14/03/2024

केअर एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर द्वारा जागतिक महिला दिना निमित्त जाहीर सत्कार व फ्री हेल्थ कॅम्प
दिनांक 16 मार्च 2024 समाजातील कर्तबगार महिला चां जाहीर सत्कार करिता आपले नाव नोंदणी करा 7020333468

लाल बावटा बहुजन मजूर पक्ष ची स्थापना आण्णा भाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सांघड ऐरावत चि मुसंडी  दिनांक 10...
11/03/2024

लाल बावटा बहुजन मजूर पक्ष ची स्थापना
आण्णा भाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सांघड ऐरावत चि मुसंडी

दिनांक 10 मार्च अमरावती

शासकीय विश्राम गृह अमरावती येथे मातंग समाज व बहुजन समाजातील व्यक्तींच्या पक्ष ची स्थापना अमरावती येथे करण्यात आले व्यवस्था व प्रस्तापित भांडवली पक्ष द्वारा गेल्या. 75 वर्ष पासून संविधान व देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून आज पर्यंत मातंग समाज अनुसूचित जाती इतर मागास वर्ग प्रस्तापित पासून आज लोग राज व्यवस्था पासून डावल्या जात आहे तो अनुसूचित जाती वर्ग चां पक्ष म्हणून घेणारा असो की प्रस्तापित राजकीय पक्ष असो मागास वर्गीय लोकांना आज पर्यंत डावल्या जाते त्याचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासलेल्या पणाचे कारणे समजून या. विशेष करून जो समाज ५९ अनुसूची जाती मधून जाती लोकसंख्या च्या क्रमांक दोन वर आहे अश्या ही लोकांना या प्रस्तापित बरोबर बहुजन चां नारा बुलंद आवाज हाक देणाऱ्या पक्ष कडूनही मातंग समाजातील लोकांन वर जाणीव पूर्वक दूर लक्ष केल्या जाते आज महाराष्ट्र मध्ये एका ही राजकीय पक्ष नी राखीव जागा वर लोकसभा निवडणुकीत मातंग समाजाचं प्रतिनिधी दिलेला दिसून येत नाही त्याच कारण प्रस्तापित व बहुजन च पक्ष ची समज मातंग समाज व इतर अनुसूचीत जातीतील आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासलेल्या कारणाने प्रतिनिधित्व दिल्या जात नसेल त्याच्या मागासलेल्या ठेवण्यास याला जबाबदार हे सर्व प्रस्तापित व बहुजन म्हणून घेणारा पुढारी मुळे इतर समाज चे लोक आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय मागासलेले आहेत नुस्त प्रबोधन ची महामानव चे नाव घेवून भावनिक राजकारण करण्याचे ढोंग करतात वंचित समाजास न्याय देण्याची नुसती भाषा भाषा करतात प्रतिनिधित्व कुणी देत नाही जर कुठल्या समाजाचा विकास प्रगती करायचं असेल तर राजनैतिक प्रतिनिधित्व आवश्यक आहे तरच शासन दरबारी समाजातील समस्या मांडता येईल आज ही दलीत आदिवासी वस्त्या वासाळ कायम आहेत देशात मोठ मोठ्या दलितातील नेत्यांनी सुद्धा आपले स्वतःचे अस्तित्व दलीत च्या मतांचा राजकीय उपयोग केला परंतू त्यांच्या समस्या वर बोलायचे पण काम नाही करायचं या देशाचं दुर्भाग्य म्हणावे जो तो दलीत आदिवासी मागास वर्ग च आपल्या राजकीय उपभोग पुरते करतात व प्रतिनिधित्व देताना त्या वर्गातील धनाढ्य व्यक्ती ला उमेदवारी देतात तो उमेदवार निवडून आला तर निवडणुकीत केलेल्या खर्च ची भरपाई करून घेतो समाजाला वांचीत ठेवतो अश्या राजकारण करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवणे वंचित समाजाची दिशाभूल थांबणे करिता लाल बावटा बहुजन मजूर पक्ष ची स्थापना केली या पक्ष चे ध्येय धोरण ज्या वर्गातील समाजाचं भल व त्यातील च ज्याच्या कडे गमवायला आपल्या गरिबी शिवाय काही नाही अश्याना प्रतिनिधित्व देण्यात येईल तसेच कुठली ही आघाडी मातंग समज राखीव जागा वर किमान 1 व इतर अनुसूचित जाती जमाती समाजाचा विचार एजेंडा आपल्या जाहीर नाम्यात प्रसिद्ध करेल अश्या आघाडी सोबत लाल बावटा बहुजन मजूर पक्ष सोबत असेल अन्यथा 59 क्रमांक 2 वर असलेला समुदाय तील स्वतंत्र उमेदवार उभा करून आमचा एजेंडा मातंग 59 जातीची वर्गवारी आ ब क ड करावी जेणे करून त्याच्या लोकसंख्या नुसार त्यांना त्यांचा अधिकार प्राप्त व्हावा शैक्षणिक रोजगार राजकीय मध्ये इतर लोकांच्या समानता प्रस्थापित होईल व वांचीता च्या समस्या राजकीय पटलावर मांडत येईल लाल बावटा बहुजन मजूर पक्ष काढण्याचा उद्देश की आम्ही बरेच राजकीय पक्ष नेते यांच्या कडे उमेदवारी ची मागणी केली परंतु त्या त्या राजकीय पक्ष ची निवडणुकीत अपदर्व्य मूल्य उद्रेक भाषा उपयोग होतो धन दागड्या श्रीमंत उमेदवाराची मागणी होती समाज साठी झडणाऱ्या नी स्वार्थ समाज सेवक राजकीय कार्यकर्ता ची किंमत शून्य आहे राजकीय पक्ष चे धोरण उमेदवार बद्दल वेगळी आहे उमेदवार हा सर्व जाती धर्म ला त्याचा जाती चे वोट बँक क्रमांक व निवडणूक मधील उपद्रव्य मूल्य पुरततता करणारा असावा अश्याच उमेदवाराची किंमत ठरते जो समाज सर्वहारा आहे ज्यांच्या कडे आर्थिक पाठबळ नाही अश्या उमेदवारास वाव किंमत नाही राजकारणातील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारास वाव दिल्या जाते म्हणून सर्वहारा वर्ग ज्यांची किंमत कुणी करीत.
नाही ज्याचं राजकीय अस्तित्व वर्ग चा लाल बावटा बहुजन मजूर पक्ष निरमान करण्याचा निर्णय घेतला ज्याचं मतदान क्रमांक दोन वर आहे आमचा ही वाटा आमचा वर्ग चे ध्येय धोरणे ठरावेत म्हणून हा पाक्ष गरज पडली आहे आम्ही आमचं अस्तित्व सर्व बहुजनांचा विचार करून सर्व निवडणुका चे उमेदवार ठरवू पक्ष ला दोन विचारांचा मेळ घातला आहे अण्णा भाऊ साठे यांनी लाल बावटा मजदुर आंदोलनात नारा दिला व ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकरी कामगार मजूर च्या हातावर तरली आहे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन मजूर चां पक्ष स्थापन केला होता हा देश बहुजन मजूर चा देश आहे त्यांना न्याय प्राती निधित्व मिळावे म्हणून पक्ष स्थापना केला होता आज बाबा साहेब आंबेडकर. च्या विचारांचे अनेक पक्ष आहेत परंतु यांचं पण निवडणूक धोरणे निकष वर ठरतात व घराणे शाही धन धाकडे प्रथा पाडली जाते एक ही निवडणूक आयोगाने ठरविला निकश ने लढवल्या जात नाही म्हणून लाल बावटा बहुजन मजूर पक्ष ची स्थापना केली आहे व याच पक्ष चिन्ह डॉ भाऊ साठे यांनी
बाबा साहेब आंबेडकर यांच्या वर लीहलेले गीत जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव गुलाम गिरी च्या चिखलात रुतून का बसला का ऐरावत आंग झाडूनी निघ बाहेरी घे बिनी बिनी वरती धाव तर आम्ही बिनी वरती धाव घेतली आहे गुलामी च्या चीखलातील रुतून बसले ला (ऐरावत) हे असेल जो पांढरा शुभ्र बलशाली ऐरावत चि मुसंडी घेतली आहे
आहे तसेच असे दिलीप तायडे यांनी पक्ष समाज ची संकलपणा भूमिका मांडली व खालील ठराव पक्ष स्थापना ची मंजुरी सर्वानुमते ठराव पास करण्यात आला

1). ठरव क्रमांक 1एक
सूचक :- ऍड महादेव तेलंगे वर्धा
मातंग व ईतर समुहांनी महाराष्ट्र शासनाकडे अनुसूची जाती आरक्षण वर्गीकरण करण्या साठी निवृत्त न्यायधीष न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन नेमण्याची
मागणी केली आहे महाराष्ट्र शासनाने वेोवेळी काढू नेमेलेली
समिती रद्द करावी व आयोग नेमावा
अनुमोदन :- सर्व उपस्थित सभागृह

3) ठराव क्रमांक 2
सूचक :- दादा साहेब क्षिरसागर ज्येष्ठ. समाज नेते अमरावती
ब आर्टी ची अंमलबजावणी त्वरित करावी व जी आर काढावा अण्णा भाऊ साठे महामंडाचे कर्ज प्रकरण मधील जाचक अटी रद्द करण्यात यावे , शासनास पत्र देण्यात यावे
अनुमोदन :- सर्व उपस्थित सभागृह

3) ठराव क्रमांक 3. सूचक दिलीप तायडे अमरावती
समाजाचे अस्तित्व टिकून ठेवणे साठी राजकीय पक्ष लाल बावटा बहुजन मजूर पक्ष स्थापन पक्ष चिन्ह ऐरावत तर झेंडा पंच रंगी तिरंगा च्या पाठी मागे लाल
पिवळी पट्टी लाल पिवळी पट्टी वर ऐरावत पांढरा रंग मध्ये असावे असे जाहीर अनुमोदन द्यावे

अनुमोदन :- सर्व समाज बांधव उपस्थित सभा गृह

4) ठराव क्रमांक 4 सूचक:- चैतन्य कलाने अमरावती
डॉ अण्णा भाऊ साठे प्रशासकीय सेवा महाविद्यालय SC ST आर्थिक मागासलेल्य OBC करिता अल्पसंख्य करिता
उभारण्या साठी केअर एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर 80G 12A कर सूट प्राप्त यांना सर्व समाजातील लोकांनी फंड गोळा करून अमरावती येथ उभारावे
अनुमोदन :- संपूर्ण सभागृह

5) ठराव क्रमांक 5. सूचक :- रमेशराव वानखेडे
पक्षची घटना ऍडव्होकेट महादेव. तेलंगे व दिलीप तायडे यांनी सर्व समावेशक घटना तयार करावी

अनुमोदन :- सर्व सभागृह

6) ठराव क्रमांक 6 सुचक अनिल धुरर्देव
मातंग समाजातील व इतर समाजातील सर्व संघटना पक्षात सामील करण्यात यावे

7) ठराव क्रमांक 7 सूचक :- महादेव क्षिरसागर
लोकसभा/ विधान सभा 2024 निवडणुकी मध्ये आपल्या स्थापन झालेल्या पक्ष तर्फे स्वतंत्र उमेदवार उभा करावा जी आघाडी आपल्याला पक्ष ला उमेदवार देईल त्याच्या सोबत पक्ष नी आपले ध्येय धोरणे ठरवून युती मध्ये शामील व्हावे किंवा त्यांना पाठिंबा द्यावा

अनुमोदन :- सर्व उपस्थित सभागृह
वरील 7 ठराव पारित करण्यात आले
बैठक वरील बैठक दादा साहेब क्षिरसागर यांच्या उपस्थित घेण्यात आली

मार्गदर्शन सकल मातंग समाज एस. सी आर सी सी चे अबकड वर्गीकरण चे अभ्यासक नेते कॉ गणपत भिसे परभणी यांनी मार्गदर्शन केले तर
समाजाची व्यथा अवस्था अण्णा धकाते ज्येष्ठ साहित्यिक पुणे यांनी मांडली
जगण्याचा अधिकार बोलण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर एड महादेव तेलंगे यांनी सांगितले
सर्व समाज बांधव ना एकोपा ने एकत्रित करून सामजाच्या प्रबोंधन करिता सर्व समाज एकजूट करून सर्व संघटना इतर सामाजिक कार्यकर्ते ना घेवून ज्यान्याचा प्रयत्न करीत पक्ष तर्फे न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू असे डॉ रुपेश खडसे अमरावती यांनी मांडले
दादा साहेब क्षिरसागर यांनी अध्यक्षीय भाषण मध्ये म्हणाले मातंग व इतर अनुसूची जाती ला या प्रस्तापित द्वारे गिनल्या जात नाही त्याची दाखल घेतली जात आज लोग आम्ही सतत लोकांच्या पाठीशी राहिलो पण समाजाच्या पदरात काहीच पाडू शकलो नाही गायार चळवळ आम्हीं सतत राबवित आहे परंतु सरकार चे भांडवली धोरण मुळे भांडवल दारांना जंगले शेती उद्ध्वस्त करून त्याच्या मोफत जामीन वाटप करते परंतु मागास वर्गीय लोकांना पोट भरण्यासाठी जामीन कासू देत नाही सरकारी जी आर काढून उद्ध्वस्त करण्यात येते हिसकावून घेण्यात किती वस्त्या अजून ही घरकुल पासून वंचित आहेत अजून या देशात झोपडपट्टी पुनर्विकास झाला नाही फक्त रस्ते संसद भवन पुतळे मंदिरे उभारल्या जाते परंतु गरिबाला घर देत नाही या भांडवली व्यवस्थे ला धडा शकवण्या साठी आपण एक जुट होऊन मागासवर्गीय लोकांच्या समस्या आपल्या स्थापन झालेल्या पक्ष लाल बावटा बहुजन मजूर पक्ष ची संकलपांना मांडली खूप योग्य नाव घेतले बहुजन मजूर पक्ष आम्ही 1990 ला मा एकनाथ आव्हाड यांच्या सोबत मिळून स्थापन केलेला होता त्या वेळी आम्ही गायारन व इतर धोरणावर मा. शरद पवार साहेब यांच्या पक्ष सोबत युती केली होती काही काळ पक्ष चालल्ला व संघटना नावावर गायरान चळवळ उभी राहिली पक्ष बाजूला पडला मध्यंतरी प्रयत्न केला परंतू लोक महत्वकांशी असतात बरेच कार्यकर्ते इतर पक्ष मध्ये गेलेत जिथे त्यांना काही आपेक्षा होत्या परंतु समाजाचं त्यांच्या उपयोगाचा पक्ष नसल्याने पक्ष पुढे वाढू शकला नाही आज दिलीप तायडे यांनी मांडलेली पुरोगामित्व विचार मागासवर्गीय चां पक्ष म्हणून नक्की भरारी घेईल व उपेक्षित वंचित समाजातील न्याय देईल तळा गळातील कार्यकर्ता नेतृत्व करेल याच नेतृत्व तरुण नी जो समाजाला पुढे घेवून जाईल दिलीप तायडे हे पोरोगामी व न्याय पूर्वक न्याय देणारा आहे असे अनेक केस खून बलात्कार भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणले तर कुणाला ही न जुमानता कुठली ही लाच न घेता आपल्या निर्णय वर ठाम असणारा तरुण कार्यकर्ता आहे मी दिलीप तायडे यांना जवळ विध्यार्थी दशे पासून ओडखतो जो अमरावती येथील जो पुतला 35 वर्ष पासून आण्णा भाऊ साठे काचऱ्या च्या ढिगाऱ्यात झाकून ठेवलेला आहे त्या साठी आम्ही अमरावती महानगर पालिका समोर कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन केले होते कुणी दात देत नव्हाते तर हा 19 वर्ष नव उमेद मुलगा दिलीप तायडे म्हणाला मी उपोषण ला बसतो तर मला वाटले हा माजक करीत आहे मी सहज त्याला म्हटले बस बसला एक दिवस बसेल दुसऱ्या दिवशी उठेल गायब होईल परंतु नाही हा पठ्ठा सलग 6 दिवस करीत संपूर्ण महाराष्ट्र भर बातमी प्रसिद्ध झाली रोज पेपर मध्ये फक्त तायडे तायडे दिलीप तायडे होते आम्ही दिवस भर बसत असो म्हणो की पोरा सोड नाद हे होईल नाही होईल तुला काही झाले तर तुझ्या घरच्यांना काय सांगावे तर नवीन सोना महानगर पालिका आयुक्त होते त्यांची पत्नी कलेक्टर होते त्यांनी दोघांची शासकीय बैठक घेतली व एक सिविल एरिया जिथे कोर्ट कचेरी कलेकॅटर ऑफिस पोलिस मुख्यालय मिलट्री कॅन्टीन IG निवस स्थान अश्या ठिकाणी गार्डन ची जगा मिळाली ती जागा दिलीप तायडे याच्या उपोषण मुळे पण काही समाजातील विरोधक नी माझं नेतृत्व माझ्या नावाला श्रेय प्राप्त होईल म्हणून विरोध होता आणि ते विस्कळीत वादात अडकली तेव्हा दिलीप तायडे यांना श्रेय मिळायला होते ते पल
उपोषण केले शासन प्रशासन झुकले संपूर्ण उपोषण आयुक्त नवीन सोना तेव्हा चे मिनी महापौर नंदाताई सुरेश स्वर्गे काँग्रेस चे दिलीप तायडे याच उपोषण सोडले होते मागण्या मान्य झाल्या वर तेव्हा पुतळा विरोध झाल्या कारणे दिलीप तायडे दूर होत गेले व एका अश्या पक्षात गेले जिथं काहीच मिळत नाही त्या पक्षात त्याग संघर्ष करावा लागतो जिंदाबाद जिंदाबाद संघर्ष करावा लागतो तो पक्ष ज्या पक्षात अण्णा भाऊ साठे होते कम्युनिस्ट पक्ष आज लोग दिलीप तायडे हे राज्य पदापर्यंत स्व बळावर त्याग संघर्ष वरपोहचले एकदा तरुण तर प्रस्तापित पक्षात गेला असता खूप मोठा झाला असता परंतु दिलीप संघर्ष शील व्यक्ती युवक आहे ज्ञान धोरणे संकलपना उद्देश आहे आम्ही तर फक्त जाती व एका चळवळी पुरते मर्यादित आहे ह्या व्यक्तीने कन्हैया कुमार साठी आपल्या विदर्भातून लाखो रुपये गोळा चेक द्वारा केले जेणे करून कुणी याचा वर भ्रष्टचार केला चां आरोप करून नये दिलीप तायडे नागपूर येथे गेल्या वार अण्णा भाऊ साठे यांच्या नावा वर व्याख्यान आयोजित केली त्याचे मार्गदर्शक डॉ पद्मश्री सुकदेव थोरात जे भारतीय विश्व विद्यापीठ चे अध्यक्ष होते ते येवढे मोठे व्यक्ती महत्व भारतातील नामवंत आहेत अश्या लोकांना सोबत त्याची ओढाख समाजाच्या उपयोगी आणले आज दिलीप तायडे कॉम गणपत भिसे करिता सतत मागणी पूर्ण होऊ पर्यंत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सोबत होते ते गणपत भिसे यांनी आर्टी मिळून घेतली आम्ही तर याच्या समवेत अजित पवार यांना भेटलो मागणी केली परंतु हा सरळ आंदोलनात सहभागी झाला गणपत भिसे
परभणी वरून त्याच्या प्रेम पोटी जेष्ठ साहित्यिक
अण्णा धकाते पुणे या वयात 70 वी असताना आले समाजातील संविधान अभ्यासक महादेव तेलंगे हे असं व्यक्ती फक्त दिलीप तायडे यांच्या एक शब्द वर आलेत तर
अश्या समाजाचे हित सोचनारे दिलीप तायडे यांना ही जवाबदारी पक्ष ची द्यावी त्याचा मागे मी तुम्ही आम्ही सर्व समाज बांधव पाठीशी राहु मी आता थकलो आहे आता शेवट ची ईच्छा
समजा साठी हे कॉलेज काढत आहे त्यांनी चॅरिटेबल ट्रस्ट ज्याला अडचण येणार सर्व टॅक्स फ्री कागद पत्रे सर्व तयार केले जे यांनी आपली जमीन व्यवसाय करिता घेतली ती जामीन कॉलेज साठी उपयोगी आणतो तर या पेक्षा त्यागी महत्वकशी नेता मिळेल का तर दिलीप तायडे हेच पक्ष चे प्रमुख असावे ते त्यांनी जवाबदारी स्विकारावी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावा मी त्यांचं सोबत फिरतो येवढे बोलुन मी थांबतो
बाठकीला उपस्थित अण्णा धाकाते डॉ रुपेश खडसे
गणपत भिसे चैतन्य कलाने विकास गोरे बाळासाहेब वाघमारे सुनिता भारत कर गणेश कलाने सुरेश गोरे प्रकाश वारसे विष्णू गवळी महादेव तेलंगे अनिल धुरदेव महादेव शिरसागर खंडारे इत्यादी विविध विभागातून
रमेश वानखेडे राजीव चंदनशिव सागर हिवराळे इत्यादी असंख्य लोक उपस्थित राहून लाल बावटा बहुजन मजूर पक्ष ची घोषणा केली 094217 63363

09/03/2024

*@ स्नेह निमंत्रण सर्व संघटना पदाधिकारी समाज सेवी* निमंत्रित* *सर्वांचा सहभाग आवश्यक*

*चला पक्ष स्थापना चे फाउंडर मेंबर स्थापना सदस्य व्हा ही वेळ पुन्हा येणे नाही निर्माण होणारा पक्ष ह्या पक्ष वर कुणाचे एक व्यक्ती चे अधिकार नसेल तर संपूर्ण उपस्थित चा अधिकार असेल पक्ष घराणे शाही प्रथा नसणार*

*सकल मातंग समाज SCRCC,मानवी हक्क अभियान*
*बहुजन मजूर पक्ष,मातंग समाज समन्वय समिती*
*व संपूर्ण महाराष्ट्र मातंग समाज व sc st ख्रिश्चन अल्पसंख्यांक सर्व मागास घटक*

*ची राष्ट्रीय महाराष्ट्र बैठक व गाजर आंदोलन यशस्वी सत्कार कार्यक्रम* , *पत्रकार परिषद दिनांक 10 मार्च 2024* *वेळ दू 12 वाजता*
*स्थळ शासकीय विश्राम गृह अमरावती*
*विषय*
1)जातीय वर्गीकरण 2) राजकीय चर्चा पक्ष स्थापना
3) पक्ष नाव ठरवणे 4)राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य निवड व राज्य कार्यकारणी निवड
5) सर्व पक्षातील वंचित उमेदवार प्रवेश
6) लोक सभा , विधान सभा निवडणूक चर्चा
7) पुढील सर्व जाती समूहाचे प्रश्न आंदोलन
8) पक्ष घटना तयार करणे
9). डॉ अण्णा भाऊ साठे प्रशासकीय सेवा महाविद्यालय अमरावती उभारणी
10) पक्ष , निवडणूक चिन्ह झेंडा
11) नुकताच जाहीर झालेल्या अण्णा भाऊ साठे पुरस्कार करते चां सत्कार कार्यक्रम
12) अध्यक्ष परवानगी ने वेळेवर येणारे विषय

*पत्रकार परिषद मध्ये आंदोलन व वरील विषय ची घोषणा* ..............................
*जय किसान जय संविधान इंकलाब जिंदाबाद
जय भीम सलाम जोहार*
अधिकार की मांग करो ना मिले तो छीन लो ! (शहीदभगतसिंग)

एक अच्छे नव राष्ट्र नव समाज नव संघटन निर्माण के लिए त्याग बलिदान संघर्ष आवश्यक है और यह हम सब का आदि कर्तव्य है !
इंकलाब जिंदाबाद जिंदाबाद कहणें लिखणे
चिल्लाने से इन्कलाब जिंदाबाद नहीं होता इन्कलाब की कठिन राहों पर चलने से ही इन्कलाब जिंदाबाद होगा !
(कॉ. दिलीप तायड़े )......,.................

सर्व समाज बांधव SC ST ख्रिश्चन, मुस्लिम अल्पसंख्यांक बांधव भगिनी निवेदिता नव तरुण यांना सप्रेम जय शिवराय , जय फुले शाहू लहू आंबेडकर बिरसां मुंडा,अण्णा भाऊ जय जोहार
सर्व मागास प्रवर्गातील सर्व समाज बांधव नो आपणास कळविण्यात येते की संपूर्ण महाराष्ट्र भारत भर लोक सभा निवडणूक चे बिगुल वाजले आहे प्रत्येक पक्ष विपक्ष नी सत्ता मिळवण्या आप आपल्या आघाडी स्थापन करण्याची व पुढील समस्या वर आंदोलन उभारण्याची बैठक आयोजित केली आहे देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून मागासलेले समाज व्यक्ती कित्येक वर्षे पासून देशातील विविध पक्ष संघटना मध्ये कार्यकर्ता कार्यरत आहे प्रत्येक व्यक्ती आप आपल्या महा पुरुष ना मानून निष्ठेने त्या त्या पक्ष संघटना मध्ये नी स्वार्थ पना ने काम करत आहे परंतु आज देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष होवून गेली सुवर्ण मोहतस्व काळ सुरू झाला परंतु बहुजन मागास प्रवर्गातील लोकांच्या समस्या सुटले नाही त्याचे कारण असे की जो समाज प्रामुख्याने राजकारणात प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने तो समाज सर्वांगीण विकास पासून दूर आहे SC ,ST NT अल्पसंख्यकव इतर समाज प्रत्येक वेळी राजकारणात प्रतिनिधित्व दिल्या जात नाही व दिल्या गेलेला प्रतिनिधी हे गर्भ श्रीमंत असलेल्या त्या जाती घटक मधील व्यक्ती ला जति नावा वर लाभ होतो परंतु समाजाला लाभ होत नाही बरेच पक्ष संघटना हे राजकारण पैसे देऊन देवून आप आपले AB फॉर्म विकून उमेदवारी देतात जर कुठला घटक तील मागासलेल्या समाज भावी व्यक्ती नी उमेदवारी मागितली तर त्याच्या केलेल्या काम काजाला पाहून उमेदवारी नाही दिल्या जात एक तर त्या घटकाचा राजकीय समज व त्याच आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय मगास्ले पण पाहून डवल्या जाते कोटी रुपये खर्च करणारे चां प्रामुख्य ने विचार केला जातो परंतु त्याच्या कामाचा विचार केला जात नाही असे सर्व आघाडी पक्ष विरोधी पक्ष, व छोटे मोठे सर्व पक्ष मध्ये सुरुवात पासून सुरू आहे व सर्व समाज घटक वंचित आहे म्हणून
म्हणून प्रत्येक जातीय व्यक्ती चे समाज सेवा भावी व्यक्ती ना अ भा राष्ट्रीय वंचित आघाडी
तपासून त्यांना येणाऱ्या निवडणुकी मध्ये प्रतिनिधित्व मिळावे करिता आम्ही आमच्या आघाडी चां स्वतंत्र उमेदवार उभा करू ... दादा साहेब क्षिरसागर कॉ.दिलीप तायडे कॉम गणपत भिसे

*अमरावती येथे दिनांक 10 मार्च रोजी*
*स्थळ शासकीय विश्राम गृह अमरावती कॅम्प*

*कार्यक्रमाचे रूप रेषा*

*कार्यक्रमाचे अध्यक्ष* :- *दादा साहेब क्षिरसागर*
*राष्ट्रीय कार्यअध्यक्ष*
*मानवी हक्क अभियान*
*अमरावती*

*मार्गदर्शक:- कॉ गणपत भिसे परभणी SCRCC सकल मातंग समाज संयोजक*

*प्रमुख उपस्थिती*
*मा मोहन राव* *अखिल भारतीय मागासवर्गीय महा सभा *सेवा निवृत्त माजी उप पोलिस निरीक्षक (मुंबई)*

*मा.सतीश कावळे अण्णा भाऊ साठे पुरस्कार पुरस्कृत* (लातूर)* 2024

*एड.महादेव तेलंग* ( वर्धा)
*वर्धा जिल्हा न्यायलय*

*एड केशव अवचार*
*हिंगोली*
पत्रकार

*गोपाल काच्रू बसते*
-अध्यक्ष दलीत समता परिषद*
*अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त 2014 ( नाशिक)*

*सूर्यभान साठे नाशिक*
*अण्णा भाऊ साठे पुरस्कृत 7 मार्च 2024*

*मा.कवी अण्णा धकाते*
*साहित्यिक (पुणे )*
*सकल मातंग समाज*

*मा संतोष भाऊ तडाखे*
*ज्येष्ठ समाज सेवक* *डॉ. रमेश चंदनशिव साहेब* *माजी सनदी अधिकारी*
*सकल मातंग समाज(पुणे)*
*मा.* *गौतम तायडे साहेब* *सेवा निवृत्त माजी अधिकारी (गुजरात)* *डॉ प्रा दिलीप दाभाडे साहेब* *वाशिम* *सेवा निवृत्त*
*मा.चंद्रकांत भास्कर जगधाने*
*संस्थापक अध्यक्ष*
*काळा वाघ संघटना (पुणे)*

*मा.सुरेश त्यात्या खंडारे संस्थापक अध्यक्ष (अमरावती)
राष्ट्रीय दलित लहू सेना बहुजन विचार मंच*

*मा.गजानन भ. खडसे चांदुर रेल्वे*

*संजय बोधडे बुलढाणा (राज्य अध्यक्ष)*
मा.स. समन्वय समिती
*मा.अनिल धूरदेव अकोला* जिल्हा मा ह आ
*मा .महादेव क्षिरसागर अकोला* मां ह आ

*आयोजक:-*
कॉ.दिलीप तायडे, नागपूर ,अमरावती
राज्य मार्गदर्शक : -अखिल भारतीय नौजवान सभा + ऑल इंडिया यूथ फेडरेशन AIYF ,1959,
राज्य सचिव ,मानव अधिकार ,
राज्य सचिव, माहिती अधिकार
राज्य कार्य अध्यक्ष:- मातंग समाज समन्वय समिती,
संयोजक:- अखिल भारतीय दलीत अधिकार आंदोलन AIDRM,
सकल मातंग समाज SCRCC कार्यकर्ता ,
तमाम भारतीय दलीत आदिवासी बहुजन समाजातील प्रत्येक मागासलेल्या वर्गातील समाज सेवक सर्व पक्षातील राजकारणी ज्यांना ज्यांना आप आपल्या पक्षात डावल्या गेले त्यांचं स्वागत , जे ही जाति संघटन आमच्या नव निर्माण पक्ष स्थापन होत असलेल्या मध्ये सामील व्हायचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा दादा साहेब क्षिरसागर. +917774914148 /
9421763363 कॉ.दिलीपतायडे

*सकल मातंग समाज SCRCC,मानवी हक्क अभियान**बहुजन मजूर पक्ष,मातंग समाज समन्वय समिती* *व संपूर्ण महाराष्ट्र मातंग समाज व sc ...
07/03/2024

*सकल मातंग समाज SCRCC,मानवी हक्क अभियान*
*बहुजन मजूर पक्ष,मातंग समाज समन्वय समिती*
*व संपूर्ण महाराष्ट्र मातंग समाज व sc st ख्रिश्चन अल्पसंख्यांक सर्व मागास घटक*

*ची राष्ट्रीय महाराष्ट्र बैठक व गाजर आंदोलन यशस्वी सत्कार कार्यक्रम* , *पत्रकार परिषद दिनांक 10 मार्च 2024* *वेळ दू 12 वाजता*
*स्थळ शासकीय विश्राम गृह अमरावती*
*विषय*
1)जातीय वर्गीकरण 2) राजकीय चर्चा पक्ष स्थापना
3) पक्ष नाव ठरवणे 4)राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य निवड व राज्य कार्यकारणी निवड
5) सर्व पक्षातील वंचित उमेदवार प्रवेश
6) लोक सभा , विधान सभा निवडणूक चर्चा
7) पुढील सर्व जाती समूहाचे प्रश्न आंदोलन
8) पक्ष घटना तयार करणे
9). डॉ अण्णा भाऊ साठे प्रशासकीय सेवा महाविद्यालय अमरावती उभारणी
10) अध्यक्ष परवानगी ने वेळेवर येणारे विषय

*पत्रकार परिषद मध्ये आंदोलन व वरील विषय ची घोषणा* ..............................
*जय किसान जय संविधान इंकलाब जिंदाबाद
जय भीम सलाम जोहार*
अधिकार की मांग करो ना मिले तो छीन लो ! (शहीदभगतसिंग)

एक अच्छे नव राष्ट्र नव समाज नव संघटन निर्माण के लिए त्याग बलिदान संघर्ष आवश्यक है और यह हम सब का आदि कर्तव्य है !
इंकलाब जिंदाबाद जिंदाबाद कहणें लिखणे
चिल्लाने से इन्कलाब जिंदाबाद नहीं होता इन्कलाब की कठिन राहों पर चलने से ही इन्कलाब जिंदाबाद होगा !
(कॉ. दिलीप तायड़े )......,.................

सर्व समाज बांधव SC ST ख्रिश्चन, मुस्लिम अल्पसंख्यांक बांधव भगिनी निवेदिता नव तरुण यांना सप्रेम जय शिवराय , जय फुले शाहू लहू आंबेडकर बिरसां मुंडा,अण्णा भाऊ जय जोहार
सर्व मागास प्रवर्गातील सर्व समाज बांधव नो आपणास कळविण्यात येते की संपूर्ण महाराष्ट्र भारत भर लोक सभा निवडणूक चे बिगुल वाजले आहे प्रत्येक पक्ष विपक्ष नी सत्ता मिळवण्या आप आपल्या आघाडी स्थापन करण्याची व पुढील समस्या वर आंदोलन उभारण्याची बैठक आयोजित केली आहे देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून मागासलेले समाज व्यक्ती कित्येक वर्षे पासून देशातील विविध पक्ष संघटना मध्ये कार्यकर्ता कार्यरत आहे प्रत्येक व्यक्ती आप आपल्या महा पुरुष ना मानून निष्ठेने त्या त्या पक्ष संघटना मध्ये नी स्वार्थ पना ने काम करत आहे परंतु आज देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष होवून गेली सुवर्ण मोहतस्व काळ सुरू झाला परंतु बहुजन मागास प्रवर्गातील लोकांच्या समस्या सुटले नाही त्याचे कारण असे की जो समाज प्रामुख्याने राजकारणात प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने तो समाज सर्वांगीण विकास पासून दूर आहे SC ,ST NT अल्पसंख्यकव इतर समाज प्रत्येक वेळी राजकारणात प्रतिनिधित्व दिल्या जात नाही व दिल्या गेलेला प्रतिनिधी हे गर्भ श्रीमंत असलेल्या त्या जाती घटक मधील व्यक्ती ला जति नावा वर लाभ होतो परंतु समाजाला लाभ होत नाही बरेच पक्ष संघटना हे राजकारण पैसे देऊन देवून आप आपले AB फॉर्म विकून उमेदवारी देतात जर कुठला घटक तील मागासलेल्या समाज भावी व्यक्ती नी उमेदवारी मागितली तर त्याच्या केलेल्या काम काजाला पाहून उमेदवारी नाही दिल्या जात एक तर त्या घटकाचा राजकीय समज व त्याच आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय मगास्ले पण पाहून डवल्या जाते कोटी रुपये खर्च करणारे चां प्रामुख्य ने विचार केला जातो परंतु त्याच्या कामाचा विचार केला जात नाही असे सर्व आघाडी पक्ष विरोधी पक्ष, व छोटे मोठे सर्व पक्ष मध्ये सुरुवात पासून सुरू आहे व सर्व समाज घटक वंचित आहे म्हणून
म्हणून प्रत्येक जातीय व्यक्ती चे समाज सेवा भावी व्यक्ती ना अ भा राष्ट्रीय वंचित आघाडी
तपासून त्यांना येणाऱ्या निवडणुकी मध्ये प्रतिनिधित्व मिळावे करिता आम्ही आमच्या आघाडी चां स्वतंत्र उमेदवार उभा करू ... दादा साहेब क्षिरसागर कॉ.दिलीप तायडे कॉम गणपत भिसे

अमरावती येथे दिनांक 10 मार्च रोजी

*कार्यक्रमाचे रूप रेषा*

कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा साहेब क्षिरसागर अमरावती

*मार्गदर्शक:- कॉ गणपत भिसे परभणी SCRCC सकल मातंग समाज संयोजक*

*उपस्थिती* दत्ता भाऊ आव्हाड मुंबई संघटक सचिव राकपा (अजित दादा पवार गट)
संजय बोधडे बुलढाणा (राज्य अध्यक्ष)
मा.स. समन्वय समिती
*आयोजक:-*
कॉ.दिलीप तायडे, नागपूर ,अमरावती
राज्य मार्गदर्शक : -अखिल भारतीय नौजवान सभा + ऑल इंडिया यूथ फेडरेशन AIYF ,1959,
राज्य कार्य अध्यक्ष:- मातंग समाज समन्वय समिती,
संयोजक:- अखिल भारतीय दलीत अधिकार आंदोलन AIDRM,
सकल मातंग समाज SCRCC कार्यकर्ता ,
तमाम भारतीय दलीत आदिवासी बहुजन समाजातील प्रत्येक मागासलेल्या वर्गातील समाज सेवक सर्व पक्षातील राजकारणी ज्यांना ज्यांना आप आपल्या पक्षात डावल्या गेले त्यांचं स्वागत , जे ही जाति संघटन आमच्या नव निर्माण पक्ष स्थापन होत असलेल्या मध्ये सामील व्हायचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा दादा साहेब क्षिरसागर. +917774914148 / 9421763363 कॉ.दिलीप तायडे

27/02/2024

आर्टी ची स्थापना झाली सकल मातंग समाज SCRCC च्या आझाद मैदान वर आंदोलन सुरू असल्याचे फळ प्राप्त

27/02/2024

*चलो मुंबई चलो मुंबई 27 फेब्रुवारी ते. 29 फेब्रुवारी आझाद मैदान*

*मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य*
*मानवी हक्क अभियान*
*आव्हान*
*दादा साहेब क्षिरसागर* आज नहीं तो कभी

*एक अच्छे नव राष्ट्र नव समाज नव संघटन निर्माण के लिए त्याग साघर्ष बलिदान आवश्यक है और यह हम सब का आदि कर्तव्य है!*

*इंकलाब जिंदाबाद जिंदाबाद कहने लिखने चिल्लाने से इन्कलाब जिंदाबाद नहीं होता इन्कलाब की कठिन राहों पर चलने से ही इन्कलाब जिंदाबाद होगा!*

*अगर कोई सरकार जनता की बुनियादी अधिकारो से यूज वंचित रखती है उस देश नौजवान समाज का आदि कर्तव्य बन जाता है ऐसे सरकार बदल दे तबाह निस्तिना बुत कर दे!* शहीद भगतसिंह

*ये सरकार झुटी है देश की जनता भुकी हैं*

मातंग समाज व SC , ST च्या सर्वांगीण विकास चे प्रश्न घेवून आझाद मैदान वर
*सकल मातंग समाज व सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती (SCRCC)*

*चे गाजर धरणे आंदोलन दिनांक 22 फेब्रुवारी पासून सतत सुरू आहे या धरने मंडप ठिकाणी कॉ. गणपत भिसे हे* सतत मंडपात धरणा देवून बसलेले आहे धरणे मंडप ला बरेच मातंग समाजातील लोक येत आहेत कॉ गणपत भिसे यांचे मनोबल वाढवित आहे परंतु हा प्रश्न फक्त गणपत भिसे चां नाही मातंग समाजातील समस्या प्रश्न बद्दल ज्यांना ज्यांना वाटत असेल की येणाऱ्या पिढी ला सन्मान ने जगता यावे सन्मानाची वागणूक मिळावी शिक्षण मिळावे रोजगार नोकरी प्राप्त व्हावे करिता व मातंग महार चांभार सर्व दलीत आदिवासी ना गायरान जामीन मिळवण्या साठी
चला चला मुंबई आझाद मैदान येथे गायरांन बंधू भगणी नो मागील 16 डिसेंबर ला नागपूर हिवाळी अधिवेशनात वर आपल्या मागण्या मान्य करण्याची हमी सरकार द्वारे देण्यात आले होते त्याचा जवाब विचारणा साठी आझाद मैदान मुंबई येथे 27 ते मागण्या पूर्ण होई पर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी मांग महार चांभार आदिवासी जे जे जामीन कासित आहे त्यांनी उपस्थित राहावे ही शेवट ची अंतिम वेळ आहे सरकार आपली सत्ता पुन्हा यावी करिता आपल्या मागण्या नक्कीच पूर्ण करेल परंतु सरकार चे आपल्या प्रश्न समस्या कडे दुर्लक्ष होत आहे त्यांना आठवण करून देण्या साठी आपण सरकार ला जवाब दो आणि आम्हाला गाजर दिल्या चे लक्षात आणून देण्या साठी चाला मुंबई येणाऱ्या 16 मार्च ही लोक सभा निवडणूक ची तारिक जाहीर झालेली आहे आमच्या मागण्या मान्य नाही तर निवडणूक नाही असा इशारा देण्या साठी चाला चला मुंबई आझाद मैदान
विषय
मागण्या

१) अबकड वर्गीकरण आरक्षण वर्गीकरण साठी निवृत्त न्यायमूर्ती अध्यक्ष ते खाली न्यायालयीन आयोग गठित करून 59, जाती च निःपक्ष अभ्यास आयोग नेमावा
२)लहूजी साळवे आयोग चे शिफारशी त्वरित लागू करा

३) अण्णा भाऊ साठे महामंडळ चे ना मंजूर केलेले प्रकरण तबोडतोब
४) अण्णा भाऊ साठे महामंडळ चे जमानत दार हमीदार ही अट रद्द करावी
५) बार्टी च्या धरती वर आर्टी ची स्थापना करण्यात यावे
६) गायारण धारकांना पट्टे देण्यात यावे
७) गायारांन जामीन मालकी हक्क द्या भोगवट दार ऐवजी मालक 1 करा
८) गयारान धारक ना शेती योजना चां सरसकट लाभ देण्यात यावे
विनीत
दादा साहेब क्षिरसागर 7774914148
राष्ट्रीय कार्याध्यक्ष
मानवी हक्क अभियान
रोहिणी ताई खंडारे महिला
राष्ट्रीय अध्यक्ष
संजय बोधडे +917057114121
अध्यक्ष
मातंग समाज समन्वय समिती
कॉ दिलीप तायडे नागपूर 9421763363
संचालक मिशन मातंग IAS IPS JUDGE DOCTOR अधिकारी घडवा सुशिक्षित समाज बनवा
मातंग समाज समन्वय समिती
कार्याध्यक्ष
महादेव क्षिरसागर
आकोला
अनिल धूरदेव +919552296434
अकोला
कॉ गणपत भीसे +919890946582

*मुंबई कड़े येन्यास अड़चन निमार्ण झाल्यास वरिक सर्व नंबर वर संपर्क साधावा* .
*ज्यांच्या पर्यंत मॅसेज पोहचत आहे त्यांनी आपले नाव टाकून पुढे मॅसेज फॉरवर्ड करा*

Address

मुंबई, भारत
Mumbai
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share